Browsing Tag

Tata Group

68 वर्षांनी घरवापसी! अखेर टाटा ने जिंकली बोली, एअर इंडिया टाटाकडे

टाटा सन्सने कर्जबाजारी एअर इंडियाला 18,000 कोटी रुपयांची विजयी बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले आहे. सरकारने 8 ऑक्टोबर रोजी सांगितले की, विमान कंपनीसाठी हा घर वापसीचा क्षण आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या एका…
Read More...

वाढतोय टाटाचा साठा, झाली तब्बल 1000 कोटीहून अधिक किमतीची डील

शुक्रवारी टाटा ग्रुपने टेलिकॉम फर्म तेजस नेटवर्कमध्ये 26% स्टेकसाठी 1.038 कोटी रूपयांची ऑफर खुली केली आहे. ही ऑफर तेजस नेटवर्क्समध्ये कंट्रोलिंग स्टेक घेण्याबाबत, टाटा ग्रुपद्वारे घेण्यात येणाऱ्या बोलीचा एक भाग असेल. ओपन ऑफर अंतर्गत,…
Read More...

एअर इंडिया स्वगृही! टाटा सन्सने जिंकली बोली

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा सन्सने एअर इंडियासाठी बोली जिंकली आहे. यामुळे एयर इंडिया आता टाटा सन्स कडे हस्तांतरीत होइल. मंत्र्यांच्या पॅनेलने विमान कंपनी ताब्यात देण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. येत्या काही दिवसांत अधिकृत…
Read More...

अजून एक सरकारी कंपनी विकली जाणार, बोलणी अंतिम टप्प्यात

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सचिवांनी सांगितले की, नॅशनल कॅरीयर साठी बुधवारी अंतिम मुदतीपूर्वी आर्थिक बोली लागल्यानंतर एअर इंडिया लिमिटेडची विभाजन प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली…
Read More...

टाटा आणतेय Tigor EV, पाहा फिचर्स

पेट्रोलचे वाढते भाव आणि एकूणच इंधनामुळे होणारे प्रदूषण ह्याला उपाय म्हणून मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला सध्या सुरु आहेत. यातच आता टाटा कंपनीने देखिलगुंतवणुक करायच ठरवल आहे. Tigor EV लाँच टाटा मोटर्सने आपले दुसरे इलेक्ट्रिक…
Read More...

राइट्स टू इश्यू द्वारे इंडियन हॉटेल्स उभारणार ३,००० कोटी रुपये

देशातील सर्वात मोठी हॉटेल कंपनी असलेली इंडियन हॉटेल्स कंपनी (IHCL) ही ३,००० कोटी रुपयांचे राइट्स इश्यू घेऊन मार्केट मध्ये येणार आहे, तसेच याद्वारे टाटा ग्रुप कंपनीने अलीकडच्या काळात ही सर्वात मोठी निधी उभारणीची प्रक्रिया असल्याचे जाहिर केले…
Read More...

टाटांचा नादच नाही! मेडल हुकलेल्या खेळाडूंना देणार ‘सोनेरी’ रंगांची गाडी

नुकतेच पार पडलेले टोकियो ऑलिंपिक भारतातही आजवरचे सर्वात चांगले ऑलंपिक ठरले. भारताने एकूण सात पदके कमावली. नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवत भारताच्या ऑलिंपिक मोहिमेवर सुवर्णमोहोर लावली. मात्र असे काही खेळाडू होते की जे पदकाच्या अगदी…
Read More...

कर्मचाऱ्यांची अशी काळजी घेणारी कंपनी फक्त ‘टाटा’च असू शकते..देणार ६० व्या वर्षापर्यंत…

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात सध्या चिंतेचे वातावरण आहे. आधीच्या लाटेपेक्षा ही लाट जास्त गंभीर आहे आणि मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. या लाटेत देशातील अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत.…
Read More...